शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत विभाग गोत्यात

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे कान टोचल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जिल्हा परिषदेविरुद्ध न्यायालयात नेमक्या तक्रारी किती दाखल आहेत,

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादभ्रष्टाचाराचे प्रकरण दडपल्यामुळे दाखल झालेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे कान टोचल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जिल्हा परिषदेविरुद्ध न्यायालयात नेमक्या तक्रारी किती दाखल आहेत, याची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. त्यात १५८ खटले एकट्या पंचायत विभागाविरुद्ध सुरू असून, उर्वरित ८ विभागांची माहिती येणे अद्याप बाकी आहे. आपेगाव (ता. पैठण) ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल ग्रामस्थांनी केलेली तक्रार तब्बल तीन वर्षे दडपल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीईओंना जबाबदार धरून ताशेरे ओढले होते.त्यामुळे सीईओंनी जिल्हा परिषदेतील ग्रामविकास अधिकारी, वरिष्ठ लिपिक, शाखा अभियंता आणि ४ ग्रामसेवक अशा ७ जणांना सोमवारी निलंबित केले होते. त्याशिवाय पंचायत विभागाविरुद्ध न्यायालयात किती खटले दाखल आहेत, याची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले होते. या चौकशीत विभागाविरुद्ध न्यायालयात चक्क १५८ प्रकरणे दाखल असल्याचे समोर आले. त्यात ८ ते १० जनहित याचिकाहीआहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे व तक्रारी दडपल्याचे दिसून आले. सन २००७ पासूनच्या प्रकरणाचा त्यात समावेश आहे.