पाणीपुरवठा योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयातर्फे स्थापित समितीच्या अहवालावरून कंत्राटदाराने दिलेल्या आश्वासनानुसार कुठलीही कामे पूर्ण झाली नाहीत. ...
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईमुळे संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. ...
हा अपघात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. ...
बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे. ...