शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : अहमदपूर येथे झालेल्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत.

लातूर : अहमदपूर येथे झालेल्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत. अपहरण झालेल्या त्या व्यक्ती २६, २७, २८ व २९ जून रोजी कोठे होत्या? या अपहरणाची सत्यता काय? याची तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व अहमदपूरच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.ज्यांचे अपहरण झाले आणि ज्यांच्यावर या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यात एकमेकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. अपहरण केल्याचा गुन्हा संजय कांबळे यांच्यावरही दाखल आहे. मात्र २५ ते २९ जूनपर्यंत ते अहमदपूर तालुक्यात नव्हते. बाहेरगावी होते. मग त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा कसा दाखल झाला, यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.अपहृतांची मोबाईल तपासणी२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरणकर्ते कुठे होते. त्यांनी कोणाशी संपर्क साधला का, हेही तपासून पडताळणी केली जाईल.