शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या शाळांत पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.जि. प. च्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. परंतु जिल्ह्यात शासनाची अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेकडे मात्र संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वेळेत तांदुळ व धान्यादी मालाचे वाटप होत नाही, तर कधी पुरवठादाराचा कालावधी संपुष्टात आल्याने वेळेत धान्यादी माला वाटप होत नाही. या ताळमेळात मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागते. काही शाळांतील तांदूळ शिल्लक असल्याने तेथील विद्यार्थ्यांना आहार मिळाला असला तरी अनेक शाळांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना पोषकतेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात योजना बारगळणार नाही, याची काळजी घेत आता पुरवठादारास मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु जि. प. च्या पोषण आहार विभागातून केवळ उडवा-उडवीचे उत्तरे ऐकवयास मिळत आहेत. याबाबत नुकतीच जि.प.सदस्य सतीश पाचपुते यांनीही तक्रार केली आहे. यामुळे पहिली ते आठवीतील तब्बल ९८ हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.यात कळमनुरी-१९२0२, हिंगोली-१४८१५, सेनगाव-२२७0७, औंढा-१७१0८, वसमत-२५0९५ अशी असल्याचे म्हटले.