शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या मापात पाप

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे. हे पाण्याच्या मापात पाप असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीच सुरू केला आहे.दोन दिवसांआड पाणीपुरवठा करायचा आणि त्यातही १५ मिनिटांची दांडी मारायची असा नित्यक्रम दोन महिन्यांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. नवीन जलवाहिनीची बंद असलेली कामे आणि पाण्याचा तुटवडा यातून मार्ग काढण्यात पालिका प्रशासन आणि पदाधिकारीदेखील असमर्थ ठरत असल्याचे दिसते आहे. आगामी काळात नागरिकांचा उठाव होऊन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन जलवाहिनीची कामे बंद आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम अजून कंपनीने सुरू केलेले नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाणीपुरवठा सुरू होतो, तेव्हा कंपनीचा कुठलाही कर्मचारी पाणीपुरवठा होतो किंवा नाही याचा आढावा घेत नाही. पाण्याचा दाब, शेवटच्या घरापर्यंत पोहोचते की नाही, शिवाय, कंपनीने कुठलीही पाहणी न करताच यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. कंपनी मनपाची जावई आहे का?उपमहापौर संजय जोशी म्हणाले अभियंते बटीक झाले आहेत. कंपनी मनपाची जावई आहे, अशा थाटात अधिकारी कंपनीची खातरदारी करीत आहेत. कंपनीकडे काहीही डेटा व नियोजन नाही. शहराला योजनेतून काहीही फायदा मिळालेला नाही. योजनेतून शून्य आऊटपूट असून १ लिटरही जास्तीचा पाणीपुरवठा वाढलेला नाही. १दूषित पाणीपुरवठा अजूनही सुरू आहे. काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. त्याचा शोध कंपनीने बंद केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर कोण जबाबदार, असा सवाल आहे. २१० नोव्हेंबरपासून दूषित व गढूळ पाण्याची ओरड सुरू आहे, तर दुसरीकडे ३ हजार ५० रुपयांची पाणीपट्टी बिलाच्या नोटीसचा भडिमार कंपनीने सुरू केला आहे.३ काही नागरिकांनी एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरलेली आहे. असे असतानाही त्यांना पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. याचा अर्थ कंपनीकडे नळधारकांचा कुठलाही लेखाजोखा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.४समांतर जलवाहिनीच्या कंत्राटासाठी केलेले करार समजून घेण्यासाठी होणारी विशेष सभा लांबणीवर पडणार आहे. महापौर कला ओझा यांच्या घरी मंगल कार्य आहे. त्यामुळे विशेष सभा १० डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ४तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात योजनेचा करार झाला, तर तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या काळात मनपाची पाणीपुरवठा हस्तांतरित करण्यात आली.