शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 5:19 PM

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले.

औरंगाबाद : राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याने या केंद्र शासनाने सत्तेवर राहण्याचा हक्क पूर्णपणे गमावला असल्याचे विजयराव साळवे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात अविश्‍वासाची भावना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महिला तसेच गोरगरीबांवर रोज अत्याचार होत आहे. देशातील केंद्र शासन तसेच भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे जनतेच्या हक्कासाठी काही न करता जनतेवर हुकुमशाही पद्धतीने दडपशाही करीत आहे. बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य येऊन ते नाईलाजाने गुन्हेगारी व देशविघातक कृत्यांकडे वळत आहेत.

देशातील कायदा सुव्यवस्था, न्याय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याने केंद्र शासनाच्या विरुद्ध ‘भाजपा सरकार चले जाव’ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे साळवे यांनी नमूद केले. कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, सरचिटणीस सलीम शेख, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष अय्युबखान, उपाध्यक्ष रफीक शेख, हरषद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्याची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद