शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाना वीजपुरवठा मिळेना

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

जालना : जिल्ह्यातील कृषीपंपांना महावितरणकडून वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त आहेत.

जालना : जिल्ह्यातील कृषीपंपांना महावितरणकडून वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त आहेत. महावितरणच्या कार्यालयात अनेकदा पाठपुरावा करुनही शेतकऱ्यांना तारीख पे तारीख दिली जात आहे.जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तीन, पाच व साडेसात अश्वशक्तीचे पंप चालविता यावेत, म्हणून वीजपुरवठ्यासाठी कागदत्रांची पूर्तता केलेली आहे. असे असूनही महावितरणकडून दररोज टोलटोलवाची उत्तरे दिली जात आहेत. जिल्ह्यातील महावितरणच्या सर्वच कार्यालयात शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी ठिबकवर लागवड केली आहे. कपाशीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांना ठेकेदारकडे सर्व ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जाते. काही वेळा खांब नाहीत, तारा नाहीत, लाईन ओढण्यासाठी कर्मचारीच नाहीत, अशी उत्तरे ऐकावयास मिळतात. शेतकऱ्यांची परिस्थिती तसेच अनेक दिवसांचा पाठपुरावा पाहता प्रतीक्षा यादीनुसार शेतकऱ्यांना तात्काळ वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.