शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

किनवटमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

किनवट : गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने अनुदान मिळावे यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़

किनवट : मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपीट व अवेळी पावसाने बोधडी बु़, थारा, सुंगागुडा, पिंपरफोडी, जरोदातांडा येथील शेतकऱ्यांचे रबी पिकांचे नुकसान होवूनही गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी २५ जूनपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़मार्च २०१४ मध्ये गारपीटीने शेतकऱ्यांचे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले़ पण गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सर्व्हेक्षणाअंती मदत न मिळाल्याने सर्व्हे करताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना डावलल्याचा आरोप करून यापूर्वी चौकश्ी करून अनुदान देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी यापूर्वीच वंचित शेतकऱ्यांनी केली होती़ पण दखलच न घेतल्याने थारा, बोधडी बु़, सुंगागुडा, जरोदा तांडा, पिंपरफोडी या गावांच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी २५ जूनपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़उपोषणकर्त्यांत सीताराम भिसे, परसराम वाळके, विश्वनाथ गर्दसवार, राजेश ताटीकुंटलवार, शिवाजी भिसे, नरसिंगा जोशी, लक्ष्मण येलेबोईनवाड, भाऊराव मिराशे, सखाराम अन्यबोईनवाड, व्यंकटी गजलवाड, पुंडलिक जटाळे, उत्तम जटाळे, धोंडिबा जटाळे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे़ उपोषण स्थळाला जि़ प़ च्या माजी अध्यक्षा जनाबाई डुडुळे यांनी भेट दिली़ प्रशासनाने वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी डुडुळे यांनी केली़ (वार्ताहर)