शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:14 PM

औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

चितेपिंपळगाव : औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

उन्हाळा संपवुन दोन महिन्याचा कालावधी झाला असुन पावसाळ्यात चितेपिपळगाव परीसरात जार च्या पाण्याला अति महत्व प्राप्त झाले आहे या मध्ये पावसाळा सुरू होउन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने चांगला पाणीसाठा होऊ शकलेला नाही. मार्च-एप्रिलमध्ये शासनाने सुरु केलेले पाण्याचे टॅकर अजूनही सुरुच आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी सुरू केलेले फिल्टर प्लान्ट बंदावस्थेत आहे. यामध्ये ग्रामपंचायत १० रुपयांमध्ये २० लिटर पाणी असलेले एक जार देते होते. तर खाजगी व्यावसायिक २० रुपयांमध्ये एक जार देत आहेत. मात्र, आजारापासून दूर राहण्यासाठी ग्रामस्थ जारच्या पाण्यालाच प्राधान्य देत आहेत.

चितेपिंपळगाव परिसरात ४ ते ५ आरओ प्लांट आहेत, तर प्रिंपीराजामध्ये चार प्लांट आहेत. आगामी काळात चांगला पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात