शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

वाळूज महागनरावर भीषण पाणीटंचांईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:18 PM

वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे. यामुळे खाजगी टँकर चालकांची चांदी होत असून, जारलाही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने सर्वसामान्यांना पाण्यासाठी अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

परिसरातील वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, कमळापूर आदी गावांतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाझर तलाव कोरडेठाक पडले असून, विहिरी व बोअरच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडत चालले असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश गावात आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही कमी दाबाने व अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

टेंभापुरी मध्यम प्रकल्प, वडगाव, तीसगाव, साजापूर येथील पाझर तलावात अपेक्षित जलसाठा न झाल्यामुळे नागरिकांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच भारनियमन तसेच तांत्रिक दोष निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीकडून होणार पाणी पुरवठा बंद पडत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूज