शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

‘रेणा’ बॅरेजेसच्या पाण्यात घट

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

रेणापूर : जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़

रेणापूर : शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे म्हणून रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा झाला़ मात्र जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़ परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच भेडसावणार आहे, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे़ रेणापूर तालुक्यातील रेणा नदी व जवळच्या मांजरा नदीवर बॅरेजेस बांधण्यात आले़ तसेच या नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरणही करण्यात आले़ रबीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली़ पिके जोमात आली असली, तरी पुढे पिकांना पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत़ जानेवारीच्या सुरुवातीलाच या बॅरेजेसमधील पाणी पातळी ५० टक्केपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ रेणा नदीवर रेणापूर, घनसरगाव, जवळगा या ठिकाणी बॅरेजेस बांधण्यात आले़ परंतु या बॅरेजच्या पाण्यात मोठी घट झाली आहे़ शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची आशा दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ बॅरेजेसमधून रेणापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़