शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

‘रेणा’ बॅरेजेसच्या पाण्यात घट

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

रेणापूर : जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़

रेणापूर : शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे म्हणून रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा झाला़ मात्र जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़ परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच भेडसावणार आहे, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे़ रेणापूर तालुक्यातील रेणा नदी व जवळच्या मांजरा नदीवर बॅरेजेस बांधण्यात आले़ तसेच या नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरणही करण्यात आले़ रबीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली़ पिके जोमात आली असली, तरी पुढे पिकांना पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत़ जानेवारीच्या सुरुवातीलाच या बॅरेजेसमधील पाणी पातळी ५० टक्केपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ रेणा नदीवर रेणापूर, घनसरगाव, जवळगा या ठिकाणी बॅरेजेस बांधण्यात आले़ परंतु या बॅरेजच्या पाण्यात मोठी घट झाली आहे़ शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची आशा दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ बॅरेजेसमधून रेणापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़