शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट

By admin | Published: June 23, 2017 11:20 PM

सेनगाव : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याही प्रलंबित राहिल्या असून शेतकरी चातकावानी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील ७० टक्के पेरणी जवळपास पूर्ण झाली असून ३० टक्के पेरण्या बाकी आहेत. अशा स्थितीत मागील सहा दिवसांपासून पावसाने तालुक्याला हुलकावणी दिली आहे. पेरणीनंतर किमान एक तरी दमदार पावसाची गरज असताना पावसाने दडी मारलयाने दुबार पेरणी संकट तालुक्यात घोंघावत आहे. दोन दिवसात तालुक्यात चांगला पाऊस झाला नाही तरी बहुतांश लागवडी क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. पावसाने खंड दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणी कलेले व पेरणी प्रलंबित राहिली असे दोन्ही शेतकरीवर्ग चिंतेत सापडले आहेत.