शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

६ कोटींचे बिल थकले

By admin | Updated: October 14, 2014 00:40 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सहा कोटींपेक्षा अधिक वीज बिल थकल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. दुष्काळ, अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांनी बाहेर येऊन विविध पिकांची पेरणी केली आहे. शेवटच्या काही दिवसांत पाऊस चांगला झाल्याने पिकांना उभारी मिळालेली आहे. पिकांना सध्या पाण्याची गरज असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. जिल्ह्यामध्ये २,९०,२३६ कृषी पंपधारक शेतकरी आहेत. सर्वच जण पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे महापारेषणकडून जीटीएलला योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम शहरी भागातील वीजपुरवठ्यावर होत आहे. यामुळे शहरी भागातील वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. शहरात भलत्या वेळेला अघोषित भारनियमन होत असल्यामुळे आॅक्टोबर हिट व निवडणुकीचा काळ गरमी वाढवत आहे.