शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
3
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
4
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
5
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
6
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
7
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
8
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
12
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
13
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
14
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
15
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
16
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
17
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
18
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
19
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटींचे बिल थकले

By admin | Updated: October 14, 2014 00:40 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सहा कोटींपेक्षा अधिक वीज बिल थकल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. दुष्काळ, अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांनी बाहेर येऊन विविध पिकांची पेरणी केली आहे. शेवटच्या काही दिवसांत पाऊस चांगला झाल्याने पिकांना उभारी मिळालेली आहे. पिकांना सध्या पाण्याची गरज असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. जिल्ह्यामध्ये २,९०,२३६ कृषी पंपधारक शेतकरी आहेत. सर्वच जण पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे महापारेषणकडून जीटीएलला योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम शहरी भागातील वीजपुरवठ्यावर होत आहे. यामुळे शहरी भागातील वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. शहरात भलत्या वेळेला अघोषित भारनियमन होत असल्यामुळे आॅक्टोबर हिट व निवडणुकीचा काळ गरमी वाढवत आहे.