शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात एक महिन्यापासून शालेय पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:38 PM

शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्दे१५० शाळेचे हजारो विद्यार्थी वंचितपुरवठा कंत्राटदारच मिळत नसल्याची बोंब

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मध्यान्ह भोजन सुरु करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना मुंगदाळ, मसुरदाळ, वटाणा, मटकी या कडधान्याचा पोषण आहार तयार करुन दिला जात होता. इयत्ता १ ते ८ विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिले जात होते. बचत गटाच्या महिलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या  आहारासाठी १५० रुपये व २.१६ पैसे दराने इंधन व भाजीपाला खर्च प्रती विद्यार्थी दिले जात होते. त्यामुळे अनेक बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळाला होता.परंतु, धान्य व साहित्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार न मिळाल्याचे कारण पुढे करीत धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. धान्य पुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना शासनाने पत्र देवून पंधरा दिवस विद्यार्थ्यांना पोषण आहार लागणारे साहित्य स्वत:च्या खर्चाने आणावे, असे कळविले आहे.मात्र अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अनेक शाळांनी पोषण आहार तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारपासून वंचित आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जर साहित्य खरेदी करुन विद्यार्थ्यांना आहार दिले तरी त्याचे बिल कधी मिळणार, हे प्रशासन व शासनाकडे उत्तर नसल्याने शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी शासनाच्या पत्राकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शालेय पोषण आहार वाटप बंद आहे.

टॅग्स :Schoolशाळा