शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

कापसाच्या उभ्या पिकात रानडुकरांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:46 IST

कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपीक उद्ध्वस्त : वनविभागाकडून बंदोबस्ताची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मजुरांअभावी शेतात कापूस पडून असून आता फुटत चालला आहे. परंतु रानडुकरांकडून उभे पीक पूर्णत: भुईसपाट करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला असून वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणार कधी, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, ही गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकºयांची मागणी आहे. परंतु वनविभाग याकडे लक्ष का देत नाही, हा खरा प्रश्न आहे. वनविभागाने जर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला तर शेतपिकांचे नुकसान तर होणार नाहीच. परंतु शेतकºयांना शासनाकडून शेतपिकांची नुकसान भरपाई मागण्याची वेळ येणार नाही. वनविभागाचे अधिकारी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने वन्यप्राणी भरदिवसा उभ्या पिकात धुडगूस घालतात. परंतु त्याचे कोणतेही सोयरसुतूक वनविभागाला नाही, ही खरी शोकांतिका आहे. मग वनविभागाच्या अधिकाºयांसह वनविभागाचे कर्मचारी वर्षभर करतात तरी काय, असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या अनेक कोळसा खदानी असल्याने वेकोलिने कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे निर्माण केले आहे. गोवरी, सास्ती, बाबापूर, पोवनी, साखरी परिसरात हे ढिगारे दिसून येतात. या महाकाय ढिगाºयालगत शेतकºयांची शेती आहे. मातीवर झुडूपी जंगल असल्याने रानडुकरांचे कळप येथे लपून बसतात. तेच कळप पिकांची नासाडी करीत आहेत.शेतकºयांचा किती अंत पाहायचा ?शेतकºयांना नेहमीच अस्मानी-सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. शेतकºयांसाठी शासन अनेक योजना राबविते. परंतु कर्तव्यात कसूर करणाºया शासनाच्या बेजबाबदार अधिकाºयांनी शेतकºयांच्या योजना मातीत घातल्या आहेत. शेतकºयांनी शेतात दिवसरात्र राबणेच त्यांच्या नशिबी आले आहे.