शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

कापसाच्या उभ्या पिकात रानडुकरांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:46 IST

कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपीक उद्ध्वस्त : वनविभागाकडून बंदोबस्ताची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मजुरांअभावी शेतात कापूस पडून असून आता फुटत चालला आहे. परंतु रानडुकरांकडून उभे पीक पूर्णत: भुईसपाट करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला असून वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणार कधी, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, ही गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकºयांची मागणी आहे. परंतु वनविभाग याकडे लक्ष का देत नाही, हा खरा प्रश्न आहे. वनविभागाने जर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला तर शेतपिकांचे नुकसान तर होणार नाहीच. परंतु शेतकºयांना शासनाकडून शेतपिकांची नुकसान भरपाई मागण्याची वेळ येणार नाही. वनविभागाचे अधिकारी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने वन्यप्राणी भरदिवसा उभ्या पिकात धुडगूस घालतात. परंतु त्याचे कोणतेही सोयरसुतूक वनविभागाला नाही, ही खरी शोकांतिका आहे. मग वनविभागाच्या अधिकाºयांसह वनविभागाचे कर्मचारी वर्षभर करतात तरी काय, असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या अनेक कोळसा खदानी असल्याने वेकोलिने कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे निर्माण केले आहे. गोवरी, सास्ती, बाबापूर, पोवनी, साखरी परिसरात हे ढिगारे दिसून येतात. या महाकाय ढिगाºयालगत शेतकºयांची शेती आहे. मातीवर झुडूपी जंगल असल्याने रानडुकरांचे कळप येथे लपून बसतात. तेच कळप पिकांची नासाडी करीत आहेत.शेतकºयांचा किती अंत पाहायचा ?शेतकºयांना नेहमीच अस्मानी-सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. शेतकºयांसाठी शासन अनेक योजना राबविते. परंतु कर्तव्यात कसूर करणाºया शासनाच्या बेजबाबदार अधिकाºयांनी शेतकºयांच्या योजना मातीत घातल्या आहेत. शेतकºयांनी शेतात दिवसरात्र राबणेच त्यांच्या नशिबी आले आहे.