ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रशासन व नागरिकांना सहभाग आवश्यक आहे. विदर्भात ब्रह्मपुरीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. पुढेही हिच स्थिती कायम राहिली तर, येत्या काही काळात ...
येथील क्रीडा विभागाला चंद्रपूर, जिवती, पोंभुर्णा, नागभीड आणि सावली तालुक्यात अजूनही क्रीडा संकुले उभारता आले नाही. या सत्रात जागेसह निधीही मिळाला. मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे आल्याने ...
शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा पहिला टप्पा म्हणून विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणआणि मतदार यादीत नाव ...
सावली तालुक्यातील सायखेडा येथे गेल्या पंधरवड्यापासून तापाची साथ सुरू आहे. काहींना डेंग्युची लागण झाल्याचे रक्त तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र ही साथ ...
मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर अंतर्गत झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा ...
विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. ...
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करून सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. यात आर्थिक तथा शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. ...