आ. मुनगंटीवार यांनी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र ...
कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच च ...
आक्सापूर पासून २ किमी अंतरावर राष्ट्रीय मार्गावरील जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी चार सुमारास घडला. ...
चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे बांधकाम कामगारांसाठी तात्पुरती वसाहत तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करताना गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण क ...
कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य ...
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकार ...
गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन ...
शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी ...