ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नागपूर : सनातन संस्थांनी शासनाच्या पैशातून श्याम मानव समिती नास्तिकता पसरवीत आहे. हिंदू धर्माच्या संतावर टीका करीत असल्याचा आरोप केला होता. सनातन संस्थांचा हा आरोप खोटारडा असून त्यांनी पुरावा सादर करावा, असे आवाहन जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचा ...
नवी दिल्ली-भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिक निर्धारित मुदत संपल्यानंतरही अवैधरीत्या राहत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, भारत दौऱ्यावर आलेल्या व त्या दौऱ्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिलेल्या नागरिकांची संख्य ...