चंद्रपूर वीज केंद्रातून आवळा- कचराळा गावात प्लॉयअॅश वाहून नेणारी लोखंडी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काही चोरट्यांनी चोरुन मेटॅडोरने वाहून नेत असताना पाईपसह चालकाला भद्रावती ...
सिनाळा येथील बिटस्तरीय शालेय संमेलनाच्या आयोजकांनी नियम धाब्यावर ठेवून रात्री १.३० वाजेपर्यंत मोकळ्या मैदानात थंडीत विद्यार्थ्यांना कुडकुडायला लावले. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त ...
बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात ...
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. ...
येथील वॉर्ड क्रमांक चारमधील विजेचा खांब पूर्णपणे जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खांब पडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. ...
खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ...
आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ...
कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले. ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेकोलिकडून मिळणाऱ्या कोळशात भेसळ करण्यात येत आहे. याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे काँग्रेस उपनेते आ. विजय वडेट्टीवार ...