वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या तिनही जिल्हात दारूबंदी आहे. मात्र प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने छुप्या मार्गाने अवैधदारू विक्री सुरु आहे. या तिनही जिल्हात दारूबंदीची प्रभावी अंमलबाजवणी करावी, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी येथील महिलांनी वरोरा तहसीलदारांम ...
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान नंदकुमार देवाजी आत्राम हे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्या वतीने अडीच लाखांची आर्थिक मदत आई ताराबाई व वडील देवाजी आत्राम यांना बोर्डा येथे जावून धनादेश सुपूर्द करण्यात आली. ...
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीतून निपजलेले अनेक महापुरूष व थोर महात्म्यांनी या संत महात्मांचा उपदेश आणि विचारातून पे्ररणा घेत असामान्य कर्तृत्व गाजवले आहे. ...
घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, ह ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार ९ मार्चला सायंकाळी ५ वाजता सावली येथील नगरपंचायत समोरील पटांगणावर शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. ...
सध्या तालुक्यात धडक सिंचन विहिर योजनेची कामे जोमाने सुरु आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांला मार्च एंडीगमुळे तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. ...
ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यात सिमेंट उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु कोट्यवधीचा नफा मिळविणाऱ्यां या कंपन्या आता स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहे. असाच काहीचा प्रकार अंबुजा सिमेंट उद्योगाने केल ...
राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, ..... ...