ऑनलाईन लोकमतगेवरा : सावली पॉवर ग्रीड कंपनीने सावली तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातून विनापरवाना टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पॉवर ग्रीड कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना परवानगी घेतली नाही. जमीन व उभ्या पिक ...
जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला. ...
येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
पुणे, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद विभागाने तब्बल २ लाख शेतकऱ्यांपर्यंत आरोग्य पत्रिका पोहोचवून आघाडी घेतली. त्यामुळे नागपूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. ...
४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे. ...
अनंत यातना सहन करून एका दाण्यापासून हजारो दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाविना मानवी जीवन कदापि समृद्ध होऊ शकत नाही. मात्र, अस्मानी आणि सूलतानी संकटांची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कायम असते. ...
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीटंचाईचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी एक सभा घेऊन तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आढावा घेत ...