तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नार ...
कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. ...
ग्रामीण भागातील मुलींना डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच शासनाकडून मुलींची पहिली पूर्णत: डिजीटल शाळा बल्लारपुरात उघडण्यात येत आहे. ...
चंद्रपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी आणखी एका १९ वर्षीय युवतीचा बळी घेतला. काजल पाल असे या दुदैवी मुलीचे नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती ...
कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या ...
एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहू ...
येथील सामाजिक कार्यकर्ता सांबाजी वाघमारे यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ ...
भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक) दिल्ली द्वारा आयोजित ‘रुट टू रूट्स’ पोस्टर स्पर्धेमध्ये चांदा शिक्षण मंडळद्वारा संचालित हिंदी सिटी हायस्कूलमधील वर्ग ९ वीचा विद्यार्थी मो.गुलामअली मय्युद्दिन खान याने अव्वल स्थान मिळवून राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरल ...
भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्र ...