चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगिचे उभे राहावेत, यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी नि ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून ‘माझं गावच माझ तिर्थ’ स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी राबविली जात आहे. या स्पर्धेतून गावाला विकासाकडे नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा, असे नि ...
शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित् ...
बचत गटांच्या चळवळींंना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान अर्थात ‘उमेद’ची स्थापना झाली. या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरिबी निर्मूलनासाठी, तसेच समुदाय विकासापासून शास्वस्त उपजिविका निर्माण करण्यासा ...
चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता प्रदान केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. ...
शहरात सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करून जनजीवन विस्कळीत करून ठेवणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. स्वपक्षीय महापौर अंजली घोटेकर, सभापती राहुल पावडे यांची उ ...
गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ...
जीएमआर पॉवर प्लांट वरोरा येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी कामगारांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनस्थळी गुरुवारी अखिल भारती ...
बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या अंतर्गत पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. गात्र अनेकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यामुळे वेकोलि विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले. याबाबत ना. हंसराज अहीर यांनीही प्रकल्पग्रस्तांच ...
आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. ...