लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा मृत्यू - Marathi News | Brother's death on sister's wedding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा मृत्यू

आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले. ...

शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न अंधातरीच - Marathi News | The question of the war of ownership of the fields is blind only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न अंधातरीच

शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवार ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेसच्या मूलमधील रॅलीत अभिनेत्री आसावरी जोशींचा सहभाग - Marathi News | Lok Sabha Election 2019; Actress Asavari Joshi participated in Rally | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; काँग्रेसच्या मूलमधील रॅलीत अभिनेत्री आसावरी जोशींचा सहभाग

चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक बेरोजगार युवक पदव्या घेऊन बसून आहेत. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आले नाही. भाजप सरकारने देशाचे पार वाटोळे केले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

Lok Sabha Election 2019; सभा, रॅली आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला दिवस - Marathi News | Lok Sabha Election 2019; Meetings, Rally and Power Showcase Day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; सभा, रॅली आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला दिवस

येत्या ११ एप्रिलला होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी मंगळवारी विराम दिला. ...

Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचार तोफा - Marathi News | Lok Sabha Election 2019; Today the propaganda gun will stop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचार तोफा

लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात ...

Lok Sabha Election 2019; जनजागृती पथनाट्य व फिरते चित्ररथ प्रदर्शन जिल्ह्यात रवाना - Marathi News | Lok Sabha Election 2019; Janjagruti Pathatattya and Firte Chitratha showcase in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; जनजागृती पथनाट्य व फिरते चित्ररथ प्रदर्शन जिल्ह्यात रवाना

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. ...

चार दाणे चिमण्या-पाखरांना देऊ या... - Marathi News | Four-tiered Sparrows-Give It to the Peas ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार दाणे चिमण्या-पाखरांना देऊ या...

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ ...

Lok Sabha Election 2019; हिमसागर एक्स्प्रेसने केली मतदार जनजागृती - Marathi News | Lok Sabha Election 2019; Himsagar Express has created awareness among voters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; हिमसागर एक्स्प्रेसने केली मतदार जनजागृती

'देश का त्यौहार' असे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करत 'गो कॉल टू १९५०' असे मतदारांना आवाहन करीत कन्याकुमारीहून कटरा शहरासाठी निघालेली हिमसागर एक्स्प्रेस शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय ...

काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल - Marathi News | The Congress's poverty alleviation announcement is about April Fool | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल

कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी ...