जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या. ...
येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालग ...
हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले. ...
जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत ...
चंद्रपूरचा उन्हाळा राज्यभर प्रसिध्द आहे. राज्यातील व विदर्भातील सर्वाधिक तापमान अनेकवेळा चंद्रपुरातच नोंदविले जाते. मात्र या तापमान नोंदीबाबत चंद्रपुरातील पर्यावरणवादीच साशंक आहेत. चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे. ...
जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. ...
राजुरा येथील अत्याचार प्रकरणी कॉग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजुऱ्यात मोर्चा तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आली. आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी चंद्रपुरात जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. ...
चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत. ...