मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक ...
मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ...
मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. ...
तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचे काम महाआयटीमार्फत सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेताच्या मध्यभागातून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे धाबा - गोंडपिपरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्याने कंत्राटदार ...
मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही. ...
उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगा ...
वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...