सावली तालुक्यातील किसाननगर येथे एका वाहनाने आलेले दोघेजण रिकामे सिलिंडर आणा आणि भरलेले घेऊन जा, असे जाहीर सांगत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३६ सिलिंडर तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. ...
राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे. ...
कृषी विभागातर्फे येथील बाजार समितीमध्ये शेतकरी पंधरवडा सप्ताहाअंतर्गत आयोजित उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमाचा समारोप व तालुकास्तरीय कृषी मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भा ...
येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २९ वर्षांचा कालावधी होत असला तरी ही एमआयडीसी अद्यापही वांझोटीच आहे. विभागाकडून भूखंड पाडण्याच्या व ते वितरण करण्याच्या पलीकडे या एमआयडीसीची प्रगती झाली नाही. परिणामी तालुक्यात बेरोजगारांची संख्या वा ...
जिल्ह्यात काही ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक तर काही ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असतानाच निवडणूक आल्याने गावागावांत चर्चांना उधान आले आहे. ...
पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे. ...
अनुसूचित जमाती क्षेत्रातील १९५ गावांना पेसा अंतर्गत ५ टक्के थेट निधी न मिळाल्याने शेकडो विकासकामे रखडली होती. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना आदी कामे करताना ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली होती. ...
रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. ...