ज्ञानाचे मूल्य कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठे आहे. भविष्यात शाळा-महाविद्यालयात निर्माण होणारी सभागृह ज्ञानाची मंदिरे व्हावीत. तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यात देशभक्ती व राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिप ...
चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न ...
तुकुम विद्याविहार स्कूलजवळील नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल टाकित पडलेल्या एका बैलाचे रेस्क्यू आॅपरेशन करून इको-प्रोच्या नगर संरक्षक दलाने नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले. ...
भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो. ...
जात, धर्म बाजूला ठेवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यसेवेला बळकटी आणण्याचे कार्य प्रत्यक्ष हातून होत आहे, हा आनंद न मोजण्यासारखा आहे, अशी भावना राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पा ...
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळू ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा, ...