नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने ...
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन ...
सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...
पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई द ...
किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे क ...
विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे ...
नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमि ...
राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वा ...
ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मि ...