दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थिती ...
सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोब ...
आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के ...
भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल् ...
ग्रामीण आणि अतीदूर्गम भागात पाहिजे तशा आजही शिक्षणाच्या सुविधा नाही. दिवसेंदिवस घटत असलेल्या अनुचित घटनांमुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना आहेत. विद्यार्थिंनींच्या बाबतीत तर, पालकांमध्ये अधिकच भिती आहे. त्यामुळे शिक्षणाची आवड अ ...
प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले. ...
आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी क ...
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून १२, बल्लारपूर व वरोरा क्षेत्रातून प्रत्येकी १३, चिमूर मतदारसंघातून १०, ब्रह्मपुरीतून ११ आणि राजुरा मतदारसंघातून १२ असे एकूण ७१ उमेदवार भविष्य आजमावत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार य ...
सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा मला सामना करावा लागला. अनेकदा माझ्यावर अन्याया झाला. अन्यायाविरोधात संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवतात. त्यातून मला संघर्ष करण्याची हिंमत मिळते. चंद्रपूरकरांनीही अन्याय कधीच सहन करायच ...