‘योजना शेतकऱ्यांच्या दारी’ या अभियानाला २६ नोव्हेंबर २०१९ पासून सुरूवात झाली. चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले होते. कृषी विकासाच्या संपूर्ण योजना शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा, असे निर्देश अध्यक्ष भोंगळे ...
तळोधी (बा.) ग्रामपंचायतीत झालेली आर्थिक अनियमितता व निधीच्या अपहारप्रकरणाचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणात जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत तळोधी ग्रामपंचायतचे सरपंच, तत्कालीन व विद्यमान सचिव आदींनी कर्तव्यात ...
यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडल्याने धानाचे पीक चांगले आले होते. केलेला खर्च निघणार याची पूर्ण खात्री होती. अशातच शेतातील तीन एकराचे सहाशे भारे असलेले धानाचे पूंजने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे अंदाजे एक लाखा ...
दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकरी यात सहभागी आहेत उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. उत्पादन वाढविण् ...
मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच बालिकांच्या भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी ही योजना जिल्ह्यात परिणामकारक ठरली आहे. या योजनेतंर्गत ० ते १० वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना लागू आहे. योजना सु ...
दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्य ...
तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घ ...
अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, शेततळ्याचे प्लास्टि ...
मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु ...