गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकां ...
मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. ...
ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने श ...
नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बं ...
खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत ...
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. ...
लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज् ...
हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून ...