नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दु ...
दूर्गापूर येथे मानीव गावठाण विस्ताराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित होता. आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तडीस नेला. शासनस्तरावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक बैठकी घेवून त्यांनी या प्रलंबित विषयाला निर्णयाप्रत नेल ...
ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी सुरू आहे. बांबूचा मूल्यवर्धित ...
निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी ...
पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागर ...
नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आ ...
शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली. ...