भारताचे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वाघ्र प्रेमापोटी ताडोबात आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथून ताडोबातील वाघाच्या भेटीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता गेले आहेत. ...
खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रस्तावित हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील १६० गावांकरिता ४६ हजार ११७ हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्पालगतच्या वनक्षे ...
राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान से ...
चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आम ...
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकº ...
सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेच ...
तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक व ...
शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुका ...