वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. पर ...
जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना खेमनार यांनी रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय मह ...
काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता र ...
गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपा ...
रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. नंतरच त्यांना रेल्वे स्थानकां ...
लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर ...
फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही ...
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भरणारा आठवडी बाजार शंभर टक्के बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशांची कडक अंमलबजावणी ब्र ...