बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक, कामगार, मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा गृहामध्ये राहण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर दोन हजार नागरिकांची क्ष ...
कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली. ...
घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला. चंद्रपूर-मूल या ३ ...
शासनाकडून शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रूपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रूपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता नागरिकांना केवळ पाच रूपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंतन भोजन उपलब्ध होणार आहे. राज्यात क ...
जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. सद्यस्थितीत फक्त ३२ प्रवासी निगराणीमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसºया टप्प्याच्या सुरुवातीला स्वत:ला व कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये हजरत ...
सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घर ...
चंद्रपुरात रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घुग्घुससह नकोडा येथील झाडे कोसळली. त्यामुळे ठिकठि ...
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पर ...
कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता ही प्रवेशबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...