राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस ...
वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसेस २२ मे पासून सुरू करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक सिटवर एक व्यक्ती या प्रमाणे एक एसटी बसमध्ये २२ प्रवाशी बसविण्यात येत आहे. यामध्ये ६५ वर्षावरील, दहा वर्षाच्या खालील मुले व गर्भवत ...
विभागीय आयुक्त संजीव कुमार शनिवारी गडचिरोली येथून चंद्रपूर येथे कोविड संदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते. त्यांच्यासोबत अतिरीक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम विभागीय नियंत ...
लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अने ...
निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चा ...
काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्य ...
विहिरीत पडलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी पित्याने पोहता येत नसतानाही उडी घेतली. ही बाब गस्तीवर असलेल्या एका पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने जीवाची बाजी लावत सुमारे ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून बापलेकीचे प्राण वाचविले. चित्रपटात बघायल ...
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला. ...
ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात केंद्रीय कोट्या केवळ ३.८ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्र्थ्यांवर अन्याय झाला आहे. ओबीसींना शिक्षणात २७ टक्के आरक्षण आहे. देशभरात वैद्यकीय प्रवे ...