शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मे ...
नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आल ...
बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला. ...
'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा न ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्र्रपूरने ४८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी राखीव नाही. उलट मराठा व इडब्ल्यूएससाठी जागा राखीव आहेत. जिल्ह्यात ओबी ...
वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात ...
शासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय ...