मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख् ...
कष्टकऱ्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव मानला जाणाºया पोळा उत्सावाच्या सार्वजनिक स्वरुपावर बंदी घालण्यात आली आहे. वैयक्तिक स्वरुपात बैलांना सजविता येणार असून केवळ घरीच पूजा करता येणार आहे ...
कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही, अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण् ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल ...
गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सिमा लागून आहे. सीमेवरील भागात कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी धाबा, लाठी सह गोंडपिपरी पोलिसांवर आहे. या नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसरात छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असते. धाबा, लाठी, गोंडपिपरी परिसर ...
शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन ...
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकू ...
रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असू ...
पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अने ...