शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:29 IST

Lockdown News: कार्यकारी स्तरावरील कर्मचार्‍यांना नोकऱ्यांबद्दल माहिती देणार्‍या ग्लोबलहंटच्या अहवालानुसार यावर्षी भरती प्रक्रिया जवळपास थांबली आहे, परंतु असे काही उद्योग आहेत जिथे अजूनही मागणी आहे

ठळक मुद्देमागणी आणि पुरवठा साखळी खंडित होणे देखील याला एक मोठे कारण'लॉकडाऊन'मुळे एअरलाईन, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल्स, वाहने, किरकोळ उत्पादन बंद लाईफ सायन्स आणि आरोग्याशी संबंधित उद्योगांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढेल

नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेल्या स्थितीत असल्याने रोजगाराचेही मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे काही कंपन्यांनी नवीन नेमणुका लांबणीवर टाकल्या आहेत. तरी उद्योगातील आकडेवारीनुसार, या वर्षी नियुक्त्या होतील मात्र त्याचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे.

कार्यकारी स्तरावरील कर्मचार्‍यांना नोकऱ्यांबद्दल माहिती देणार्‍या ग्लोबलहंटच्या अहवालानुसार यावर्षी भरती प्रक्रिया जवळपास थांबली आहे, परंतु असे काही उद्योग आहेत जिथे अजूनही मागणी आहे आणि येत्या काळात ही मागणी आणखी वाढताना दिसून येईल. कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी राबविल्या जाणार्‍या 'लॉकडाऊन'मुळे एअरलाईन, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल्स, वाहने, किरकोळ उत्पादन बंद करण्यात आले आहे. मागणी आणि पुरवठा साखळी खंडित होणे देखील याला एक मोठे कारण आहे. तथापि, कोविड -१९ ही काही क्षेत्रात संधी म्हणून पाहिले जात आहे.

कोरोना आजारामुळे लाईफ सायन्स आणि आरोग्याशी संबंधित उद्योगांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढेल. याशिवाय दूरसंचार क्षेत्रातही मागणी वाढू शकते. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लोक सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. जर कोरोना संकट लवकरच संपत नसेल तर वर्क फ्रॉम होमची संस्कृती पुढेही चालू राहील. कोरोना व्हायरसकडे संधी म्हणून पाहणारे लोक म्हणतात की, यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्तीदेखील वाढेल, कारण जे आता ऑनलाइन खरेदी करीत नव्हते ते देखील यात सामील होऊ शकतात. अहवालानुसार डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म प्रदान करणार्‍या कंपन्यांही नवीन नोकरी भरती करु शकते. लोक घराबाहेर खरेदी करण्यासाठी येऊ शकत नाही तोपर्यंत हे सुरु राहील.

हा रिपोर्ट संभाव्य कंपन्या आणि नोकरी शोधणारे इच्छुक तरुण यांच्याशी संवाद करुन तयार केला आहे. कोरोनामुळे पगार आणि पगाराच्या वाढीवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होईल असंही यात नमूद केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटाआधी नोकरी सोडून दुसर्‍या कंपनीकडे जाण्याने पगार ३० ते ५० टक्क्यांनी वाढला असता, परंतु रोजगाराच्या कमी संधींमुळे पगार केवळ १५ ते २५ टक्केच वाढू शकतो.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

२० लाख कोटींमध्ये किती शून्य येतात?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयjobनोकरी