शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

राज्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:04 IST

बुलडाणा : राज्यामध्ये सावकारी कायदा लागू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही सावकारी पिळवणूकी थांबल्या नाहीत. तसेच शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मंजुर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या प्रलंबीत मागण्यांमुळे सवकारग्रस्त शेतकºयांची होरपळ होत आहे

बुलडाणा : राज्यामध्ये सावकारी कायदा लागू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही सावकारी पिळवणूकी थांबल्या नाहीत. तसेच शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मंजुर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या प्रलंबीत मागण्यांमुळे सवकारग्रस्त शेतकºयांची होरपळ होत आहे. त्यामुळे राज्यातील सावकारग्रस्त शेतकरी समिती आक्रमक पावित्र्यात आहे. सावकारग्रस्त शेतकºयांची प्रकरणे निकाली काढण्यास प्रशासनाकडून होणाºया विलंबाचा वारंवार शेतकºयांनाच फटका बसतो. गत चार वर्षापासून शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या विविध मागण्या मंजूर केलेल्या आहेत. परंतू अद्यापपर्यंत लागू न झाल्याने सावकारग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजना २०१४ मधील अपात्र शेतकºयांना उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाप्रमाणे कर्जदार शेतकºयांचे तारण असलेले सोने, चांदीचे दागीने शासनाने परत मिळवून न दिल्यामुळे समितीला उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे अवमान याचीका दाखल करावी लागली. अपात्र कर्जदार शेतकºयांचे सोने, चांदीचे दागिने परत मिळवून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८ मध्ये सावकारग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने घालून दिलेली तक्रार करण्याची कालमर्यादा आदिवासी कायद्याच्या धर्तीवर व मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ मधील तरतुदीप्रमाणे व मुदतीचा कायदा १९६३ चे कलम ६१ अ प्रमाणे १५ वर्षावरून ३० वर्षे वाढून मिळावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

हिवाळी अधिवेशनावर धडकणार सावकारग्रस्त शेतकरीसावकारग्रस्त शेतकरी समितीच्या अद्यापपर्यंत मंजूर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या विविध मागण्यांचा तातडीने पूर्ण करण्यात याव्या, सावकारग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब व परवानाधारक सावकारी कर्जदार शेतकºयांच्या मागण्यासाठी २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे हिवाळी अधिवेशनात सावकारग्रस्त शेतकरी समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सावकारग्रस्त शेतकरी, कर्जदार शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सहभाग राहणार आहे. सावकारी कायद्याची अंमलबजावणी व्हावीमहाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ मध्ये शिक्षेची तरतूद पाच वर्षावरून १० वर्षे करावी व दंडाची रक्कम ५० हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात यावी, सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या सावकारग्रस्त श्ोतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष अरूण इंगळे, संजय शिंदे, विशाल बावस्कर यांनी केल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी