शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:48 PM

दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १६० कोटीतून दिवठाणा येथे निम्न ज्ञानगंगा प्रकल्प तयार करण्यात आला. यावर्षी पासून पाणी अडवण्यास सुरवात झाली. मात्र पुर्नवसनाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.‘साहेब, आम्हाला राहायला घर द्या’ अशाप्रकारची आर्त मागणी दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गटविकास अधिकाºयांकडे केली. मात्र हतबल असल्याचे कारण पुढे करत त्यांनीही वरिष्ठांकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याने नागरिक संतप्त झाले होते.प्रकल्पामुळे १,१८१ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात अतिक्रमीत वस्तीचे देखील स्थलांतर करण्याचे काम काही दिवसापूर्वी झाले. मात्र जागा वाटपात दुजाभाव केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्याच पावसाळ््यात प्रकल्प ७० टक्के भरला आहे. यामुळे प्रकल्पाच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दिवठाणा येथील काही कुटूंबांना काळेगाव शिवारात प्लाटॅ दिले. त्याठिकाणी आपआपल्या सोईने काहींनी राहण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. सुमारे ११०० लोकवस्तीच्या गावातील अनेक कुटूंब अजूनही आहे त्याच जागी राहत आहेत. १५ सप्टेंबररोजीपासून प्रकल्पातील पाणी गावात शिरत आहे. पाण्यामुळे पाच ते सहा घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी प. स. मध्ये ग्रामस्थांनी व्यथा मांडली होती.

आमच्या गावातील काही लोकांना काळेगाव शिवारात प्लॉट दिले आहेत. मात्र अद्याप अनेक जण बाकी आहेत. त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.- सुभाष वाकुडकर,सामाजिक कार्यकर्ते.

दिवठाणा येथील काही नागरिकांनी प्लॉट देण्यात आले. काही बाकी आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे. त्यांचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडविण्यात येईल.

- सुमीत जाधव,गटविकास अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाDamधरण