शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसााची भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणार तालुक्यातल जवळपास २०१३ नंतर प्रथमच एवढा जोरदार ...

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणार तालुक्यातल जवळपास २०१३ नंतर प्रथमच एवढा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. संततधार पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानामुळे शासकीय यंत्रणेला पंचनामा करण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. मात्र, नुकसानासंदर्भातील सर्वेक्षण योग्यपद्धतीने झाले नसल्याची अेारड असून, लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे.

संततधार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. सोयाबीनचेही मोठे नुकसान खरिपात झाले होते. लागवड खर्चही निघणे दुरापास्त झाले होते. अशीच स्थिती उडीद पिकाचीही होती. त्यामुळे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसमोर असलेल्या आणि आलेल्या अडचणींचा विचार करता लोणार दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा एखाद्या घोषणेची अपेक्षा आहे. त्यामुळे शुक्रवारच्या त्यांच्या दौऱ्याकडे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.