शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

आठवडी बाजारातील २२ दुकानांना आगीची झळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:11 AM

Fire in Khamgaon Market : आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानांना रात्री ७.४५ वाजता आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक आठवडी बाजारातील भाजीपाला साठवणुकीच्या दुकानांना लागलेल्या आगीची झळ २२ दुकानांना बसली आहे. कोरोनाकाळात व्यावसायिकांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले.  त्यामुळे शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानांना रात्री ७.४५ वाजता आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. अचानक लागलेल्या आगीत तब्बल २२ दुकाने जळून खाक झाली. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आधीच व्यवसाय डबघाईस आल्यानंतर आता आगीने या व्यावसायिकांचे होत्याचे नव्हते केले.

अतिक्रमणांमुळे अडथळाआठवडी बाजारात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झालेत. काहींनी लीजवरील जागेत पक्क्या इमारतींचे बांधकाम केले. त्यामुळे शनिवारी रात्री अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी आग विझविण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटनास्थळी खामगाव अग्निशमन विभागाच्या गाड्यांपूर्वी नांदुरा येथील अग्निशमन विभागाची गाडी दाखल झाल्या. 

टॅग्स :khamgaonखामगावfireआग