संग्रामपूर: इयत्ता दहावीच्या परीक्षेत भूमिती विषयाची कॉपी करताना विभागीय भरारी पथकाला सापडल्याने संग्रामपूर तालुक्यातील १४ विद्यार्थी निलंबित करण्यात आले. तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}