भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत.
...
सर्व धर्मांत स्वर्ग-नरकाची कल्पना आढळते. मग भलेही त्याला स्वर्ग-नरक म्हणा, हेवन-हेल म्हणा वा जन्नत-जहन्नुम म्हणा. अगदी परस्पर विरोधी संकल्पना मानणाºया धर्मांतही ही संकल्पना सारखीच असते.
...
आपल्याला नेहमी लागणा-या गोष्टींचे नीट जतन करणे, ही मानवापुढील कायमची समस्या आहे. मानवाचे आयुष्य सुखाचे करणाºया गोष्टी कोणत्या, तर त्या म्हणजे जमीन नीट ठेवणे, हवेचे प्रदूषण होऊ न देणे, पाणी पुरेसे आणि स्वच्छ उपलब्ध असणे, सूर्यप्रकाश आबाधित मिळणे आणि आ
...
‘कुपोषण निर्मूलन’ हा विषय केंद्रस्थानी घेऊन सुरुवात झालेल्या शबरी सेवा समितीच्या वाटचालीस दीड दशक पूर्ण होणार आहे. १४ वर्षांपूर्वी प्रमोद करंदीकर यांनी शबरी सेवा समितीच्या माध्यमातून सुरू केलेली वाटचाल म्हणजे स्थायी स्वरूपाचे काम करण्याचा अनुभव व आदि
...
गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.
...
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये शिपायांच्या सहा हजार जागांसाठी २५ लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केले होते. विशेष म्हणजे यापैकी हजारावर अर्जदार हे बी.ए., एम.ए. आणि पीएचडीसारख्या पदव्या घेतलेले होते.
...
स्थापत्यशिल्पे : कल्याणी चालुक्य काळात नळदुर्ग कसा असेल याचे ठोस पुराव्यांअभावी अंदाज बांधणे आज अवघड आहे. मात्र, बहामनी काळातील भक्कम केलेला आणि आदिलशाही काळात आगळे-वेगळे पैलू पाडण्यात आलेला हा भूदुर्ग दुर्ग-स्थापत्याचा एक महत्त्वपूर्ण आविष्कार आहे,
...
प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश.
...
- सुनील पाटोळे
‘मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को...’ असे रोमॅन्टिक गाणे... गाण्यातल्या प्रणयरमणीय शब्दांसोबत देहावरला एक एक अलंकार दूर सारत प्रणयातुर आवाहन करणा-या सनी लियोनीची देहबोली... हे दृश्य आपल्याला टीव्हीवर अनेकदा पाहायला मिळते. कुटुंबासोबत ट
...
दिल्ली आणि लगतच्या गुरुग्राममधील दोन बड्या खासगी रुग्णालयांवर झालेल्या कारवाईचे पडसाद वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच उमटतील. या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याबाबत तेथील राज्य सरकारांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर वादविवाद होतील. वैद्यकीय क्षेत्रा
...