आकाशातून पाहिले तर हिरवा गालिचा पसरल्यासारखे दिसणारे ‘केरळ’ प्रत्यक्षातही तितकेच सुंदर आहे. म्हणूनच ‘गॉड्स ओन कंट्री’ असे ब्रीदवाक्य केरळसाठी देण्यात आले आहे. ‘निसर्गाने घडवलेले क्षेत्र’ अशीही केरळची स्वतंत्र ओळख आहे.
...
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासी
...
राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच खाजगी दौर्यानिमित्त औरंगाबादेत शनिवारी आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
...
आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
...
डिजिटल युगाची क्रांती जितक्या झपाट्याने होतेय, तितक्याच वेगाने लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच याचा भाग झालो आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामुळे अवघे जग तळहातावर सामावले, मात्र याच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्याच्या आहारी जाण्याचे प्रमाण वा
...
वाचनाचं महत्त्व काय आहे हे शिकायला लागलो तेव्हा कळायला लागलं. पण ते वयच असं असतं की कळतं पण वळत नाही. इथे कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज भासते. पण सुरुवात केली की सुरुवात होते, हे मात्र तितकंच खरं.
...
थंडीच्या दिवसात आपल्याला ताजी फळे-भाज्या मिळतात. यातल्या विशिष्ट गोष्टी एकत्र करून ज्यूस, मॉकटेल, स्मूदी, मिल्कशेक्स अशी विविध पेय करता येऊ शकतात. थोडी कल्पकता लढवून हे ड्रींक्स पार्टीसाठीही होऊ शकतात.
...
प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे.
...