अनिवार : ‘चलो युवा कुछ कर दिखाए’ या ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या शिबिरातील ती शिबिरार्थी. हृदयात त्याचे शब्द कोरत, जीवाचा कान करून ऐकत होती, त्याच्या मुलाखतीतील त्याचे सच्चे बोल. ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील विधि महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिक
...
ललित : मावळत्या सूर्याची उतरती किरणं मनात उतरू लागली की, फिकट सांजसावल्या अधिक फिकट होत जातात अन् मनाचा गाभारा मात्र स्वस्वरांनी ओथंबून क्षितिजापल्याड वाहवत नेतो. जाणिवांचं बोचकं विस्कळीत होऊ पाहतानाच नेणिवांचं इवलंसं बोट धरून निघून जावंसं वाटतं आठवण
...
विनोद : बाहेरख्याली हा शब्द पुरुष वगार्साठी ज्या रूढ अर्थाने वापरला जातो, तो चुकीचा असावा बहुतेक. ‘बाहेर खयाली’ म्हणजे बाहेरचा विचार करणारा आणि त्यापाठोपाठ घराबाहेर पडणारा असा असेल, तर मराठी टी.व्ही. मालिकांमुळे मराठी पुरुष बाहेरख्याली होत आहे का, अश
...
लघुकथा : आभाळात बघितलं तर खाटलं बरंचसं खाली उतरलेलं. घनघोर-बिनघोर घोरत पडलेल्या रातीला सुलपा सुलपान चेव येऊ लागलेला. आंगमोड्या देऊन रातीचे डोळे वजे वजे उघडू लागलेले. अंधार उजेडात विरघळू लागलेला. उगवतीला काळ्या काळ्या रंगात तांबूस रंग मिळत चाललेला. ढग
...
वर्तमान : पाहता पाहता या शतकातली सतरा वर्षे संपली. देश महासत्ता होण्याचे कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अवघी तीन वर्षे शिल्लक उरली. अर्थात, आता हे दिवा स्वप्न वाटत असले तरी देशाच्या भवितव्यासाठी प्रेरक होते; परंतु त्याच्या पूर्तीसाठी पडण
...
एखाद्या जखमीला पोलिसाने आॅक्सिजन पम्पिंग करावे, हे सांगणारा कायदा नाही. अगदी तसेच रस्त्यावर पडलेल्या जखमीला तात्काळ मदत करावी, हेही सांगणारा कुठला कायदा नाही.
...
गेल्या आठवड्यात नागपूर-अमरावती महामार्गावर वाडीपासून १३ किमी अंतरावर बाजीराव नावाचा तरुण वाघ अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. हा अपघात होता आणि असे अपघात होत असतात, असे सांगून आपण आपल्या मनाचे समाधान करून घेणार असलो तरी यामुळे दुभंगत चाललेली जंगले
...
- रवी टाले
गत काही वर्षात देशातील शेतकरी वर्गाची पुरती वाताहत झाली. एके काळी अन्नधान्याची आयात करावी लागलेल्या या देशात आता धान्याची कोठारे तुडूंब भरलेली आहेत. फळे, भाजीपालाही विपूल प्रमाणात पिकत आहे. साखर, खाद्य तेल इत्यादी कृषी क्षेत्रावर अवलंबून अ
...
स्थापत्यशिल्पे : पाणी म्हणजे मनुष्यवसाहतीच्या अस्तित्वासाठी एक अत्यावश्यक गोष्ट; पण आपल्या मराठवाडयात तर अनंतकाळापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जणू आपल्या पाचवीलाच पुजलेले. मग राज्याच्या संरक्षणासाठी गड- किल्ले बांधायचे, तर पाण्याची व्यवस्थाही महत्त्वाची.
...
बुकशेल्फ : कवी विलास वैद्य हे चाळीस वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचा ‘गलफ’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर आता त्यांचा ‘माझ्या प्रयोगशील देशात’ हा दुसरा कविता संग्रह मंगळवारी (दि.२) हिंगोली येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने
...