प्रासंगिक : ११ मार्च हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. सद्य:स्थितीत सर्वच राष्ट्रांत जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक भेद पाहावयास मिळतात. जो तो आपला सवतासुभा उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात राष्ट्राचा किंवा त्यांच्या एक संघपणाचा विचार के
...
कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) पेपरफूटप्रकरणी गेल्या पंधरवड्यापासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो उमेदवार आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तळ ठोकला आहे.
...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड
...
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.
...
गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
...
मागील ३५ वर्षात देशातील सरासरीपेक्षा जास्त तापमान असलेले दिवस आणि रात्रींचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या १०० वर्षात भूपृष्ठाच्या तापमानात ०.६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
...
शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला जागतिक माध्यमांत एका बातमीने खळबळ माजवली. ही बातमी आली होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधून.
...
अनिवार : ज्या मनात ओतप्रोत प्रेम भरून वाहू लागतं ते मन ठायी ठायी परमात्म्याच्या स्पर्शालाही जाणून घेऊ लागतं. त्या मनात करुणाही आपोआप नांदू लागते आणि वात्सल्य ओसंडू लागतं. जे अनेक अनाथांना आईपण देऊ लागतं आणि एकूण व्यक्तिमत्त्वालाच कृतार्थही करतं. हे अ
...
बुकशेल्फ : नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी उभारलेल्या साखर उद्योग विकास गाथा यावर ‘साखरनामा’ हा ग्रंथ शनिवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाला. या ग्रंथाचा परिचय.
...