लातूरमध्ये प्रकल्प आला म्हणून प्रश्न सुटणार नाही तर मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांनाच प्रकल्पाचे लाभ मिळाले पाहिजेत. नाहीतर प्रकल्प मराठवाड्यात आणि लाभ उत्तरेत असे नको. किमान रोजगार निर्मितीचे दावे ही जुमलेबाजी ठरु नये!
...
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच आहे. साम, दाम, दंड, भेद या चतु:सूत्रीशिवाय आजचे राजकारण हलत नाही आणि चालतही नाही. यातील ‘दंड’ हा तर काही राजकीय नेत्यांचा आवडता ‘मंत्र’ असतो.
...
भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी २६ मार्चला सोमवारी मुंबईत धडकलेल्या वादळाने शिवाजी-फूले-शाहू-आंबेडकरांची जनता अजूनही लढणे विसरलेली नाही हेच दाखवून दिले आहे. भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्र
...
वाहते पाणी ४ दशलक्ष रहिवाशांच्या मोठ-मोठ्या समस्या संपवेल, अशा ‘शून्य दिवसा’ची केप टाऊन वाट पाहात आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या म्हणण्यानुसार, आज तब्बल २.१ अब्ज लोक घरात पिण्याच्या सुरक्षित पाण्याविना राहात आहेत आणि त्यामुळे
...
प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावाच लागतो. प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं
...
अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित्
...
इराकच्या मोसुलमधील या घटनेच्या निमित्ताने परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न जसा ऐरणीवर आला आहे तसाच देशांतर्गत बेरोजगारीच्या मुद्याकडेही लक्ष वेधण्याची गरज निर्माण केली आहे.
...