शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साकाेली येथे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST

बाेधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीद्वारे साकोली येथे आयाेजित कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. ...

बाेधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीद्वारे साकोली येथे आयाेजित कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. शि. रंगारी होते. याप्रसंगी महेंद्र बारसागडे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपला कुणी शास्ताच उरला नाही ही भावना समाजात निर्माण झाली. पण, त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परीने धम्माची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला; पण राजकारण व समाजकारण याच्या फेऱ्यात धम्मचळवळ मागे पडली, असे प्रतिपादन केले. बबन चहांदे यांनी विहाराचे पावित्र्य व विहाराचे अर्थकारण यावर आपले विचार व्यक्त केले, तर प्राणहंस मेश्राम यांनी श्रामणेर झाल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात काय प्रभाव पडताे याबद्दल विचार व्यक्त केले. अ. शि. रंगारी यांनी पाली भाषेचा अर्थ कळणे हे किती गरजेचे आहे हे आपल्या आयुष्यातील उदाहरणावरून समजावून सांगितले. याप्रसंगी लाखांदूर तालुक्यातील प्रीती मेश्राम व यशाेधरा बाेरकर या मुलींनी पाली भाषेचे फायदे व महत्त्व समजावून सांगितले. अशाेक रंगारी यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. प्रभाकर बडाेले यांनी आभार मानले.