शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान आवश्यक

By admin | Updated: April 20, 2015 00:48 IST

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा.

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम : भरतकुमार पारधी यांचे प्रतिपादनभंडारा : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने माणसाला गरूड झेप घेता येवू शकते. गरजेनुसार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी गटशिक्षणाधिकारी भरतकुमार पारधी यांनी केले. राजीव गांधी चौकात आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पुस्तक वितरण प्रसंगी बोलत होते.यावेळी नेटवर्कींगचे शिक्षक गणेश नंदनवार, विलास केझरकर, मिरज कापसे, समीर नवाज उपस्थित होते. संचालन प्रणिता पाचखेडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी अवेश खान, भारती जांभुळकर, योगेश लांजेवार, कविता अंडेल, योगिता सतीमेश्राम, आशिका चवरे, अनुताई मेश्राम, शिल्पा मेश्राम, रजनी बसेशंकर, प्रियंका गोस्वामी, वर्षा गजभिये, रोहित रामटेके, मनोज बोरकर, निकता खोब्रागडे, स्रेहा श्यामकुंवर, रोहित वैद्य, जितेंद्र खोब्रागडे, आशिष इंगोले, ममता इंगोले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)