शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

एसटी बंदच; गुरूजी सांगा शाळेत कसं येऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 5:00 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असून या शैक्षणिक खोळंब्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दिवसांपासून ग्रामीण क्षेत्रातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र १५ दिवसांपासून एसटीचासंप सुरू असून मानव विकासच्या बसमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली आहे. बसच गावापर्यंत जात नसल्याने गुरूजी आम्ही शाळेत येवू तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थी विचारीत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असून या शैक्षणिक खोळंब्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सध्या तरी संप मिटण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

रोज दुप्पट भाडे कसे परवडणार?

खाजगी बससेवेचा आधार घेवून मी शाळेत जात आहे. मात्र त्यासाठी दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. १२ रुपयाची तिकीट आता थेट २२ रुपयाला पडत असल्याने रोज दहा रुपये अतिरिक्त देणे परवडण्यासारखे नाही.   -एक विद्यार्थी.

मानव विकासच्या बसमधून मी शाळेत जात होतो. आता ऑटो रिक्षाच्या सहायाने शाळेत जात आहे. तीन दिवसांपासून जवळपास ५० रुपये अधिकचे भाड्यापोटी मोजले आहे, असे किती दिवस चालायचे.   -एक विद्यार्थी.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप